Ahmednagar News: अहमदनगरमधील करंजी गावात मतदानानंतर हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिल कांतीलाल गांधी असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तरुण मतदानाचा हक्क बजावण्यास गेला; मतदान करून बाहेर आला, तेवढ्यातच नियतीनं डाव साधला, अन्…
