२०२४ ची निवडणूक ठाकरेंची शेवटची निवडणूक होती २०२९ पर्यंत त्यांची राजकीय परिस्थिती अशी होईल की त्यांना निवडणूक लढवण्यासाची उमेदवार मिळणार नाहीत.असं म्हणत आमदारही फुटण्याचा खळबळजनक दावाही भाजप आमदार नारायण कुंचेंनी केलाय.आपण आता पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत