• Sat. Sep 21st, 2024

khalapur landslide

  • Home
  • सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी

सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी

Raigad Landslide: रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून ५० घरं जमिनीखाली गाडली गेली. आतापर्यंत ५ मृतदेह हाती लागली असून १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.

BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती

रायगड: खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. हा दरड…

You missed