Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. शिंदेंच्या बंडाला वर्ष पूर्ण उलटलं असताना आता अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
साहेब, उद्धव ठाकरेंना साथ देऊ! मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी; मनसेप्रमुख म्हणतात…
