Chhatrapati Sambhaji Nagar : शहरवासीयांना तीस वर्षांपासून पाण्याचा त्रास आहे , नगरपालिका असताना रोज पाणीपुरवठा होत होता. मात्र महापालिका झाल्यापासून जी पाणीबाणी सुरू झाली ती आजवर कायम आहे.
दु:ख इथले संपत नाही! नगरपालिकेची महापालिका होऊनही पाण्यासाठी नागरिकांचा जीव कासावीस
