मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश, राज्य सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य, पण अंतरवलीतील उपोषणाला ब्रेक नाहीच
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश आलं आहे. कारण राज्य सरकारने मराठा समजासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समजाला ज्या सवलती आहेत त्याच सवलती मराठा समाजालादेखील मिळतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.