#rainnews #farmer #mumbairain #vidarbharain #imdonrainमागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलीये..पुरेसा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत…पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आता हतबल झाल्याचं चित्र आहे..आता पुन्हा पावसाचं आगमन केव्हा होणार,,, शास्त्रज्ञ, IMD,सुषमा नायर काय म्हणाल्या..पाहुया