महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 May 2026, 8:38 pmकाही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. ‘विलास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेमुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य सत्य असल्याचं उघड झालं’, असं अंधारेंनी म्हटलंय. यासोबतच अंधारेंनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत टीका केलीय. Post navigationPune Crime : ‘पैसे दे, नाहीतर सगळं घरी सांगते’; पुण्यात प्रेमाचं नातं बनलं जीवघेणं, कॅबचालकानं गर्लफ्रेंडला संपवलं, तरुणीच्या मृत्यूचं गूढ उलगडलंविकास लवांडे शाईफेक प्रकरणी मनसेची सरकारवर टीका; संग्राम भंडारेंसह नितेश राणेंना सुनावलं
Pune News : यात्रेतून चादर खरेदी केली, घरी धुतल्यानंतर नको ते दिसलं, बेडशीटच्या लेबलवर ‘मेड इन पाकिस्तान’, पुण्यात धक्कादायक प्रकार; Video Jun 6, 2026 MH LIVE NEWS
उद्धव ठाकरे यांची फसवणूक, शिवसेना संपवण्याचा डाव? बाळ माने-विनायक राऊतांचं एकमेकांकडे बोट Jun 6, 2026 MH LIVE NEWS
Devendra Fadnavis यांचा आक्रमक पवित्रा, चालढकल करणाऱ्या कंत्राटदारांना थेट इशारा Jun 6, 2026 MH LIVE NEWS
Supriya Sule On MVA Crisis | मविआत नाराजीनाट्य, सुप्रिया सुळे थेटच बोलल्या..! | Pune News Jun 6, 2026 MH LIVE NEWS