महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 May 2026, 8:38 pm काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. ‘विलास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेमुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य सत्य असल्याचं उघड झालं’, असं अंधारेंनी म्हटलंय. यासोबतच अंधारेंनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत टीका केलीय. Post navigation Pune Crime : ‘पैसे दे, नाहीतर सगळं घरी सांगते’; पुण्यात प्रेमाचं नातं बनलं जीवघेणं, कॅबचालकानं गर्लफ्रेंडला संपवलं, तरुणीच्या मृत्यूचं गूढ उलगडलंविकास लवांडे शाईफेक प्रकरणी मनसेची सरकारवर टीका; संग्राम भंडारेंसह नितेश राणेंना सुनावलं
Sabhaji Bhide | हिंदू समाजावर मोठं भाष्य, ‘काहीच कळत नसलेला समाज’; राजकारण तापणार Sep 8, 2026 MH LIVE NEWS
Uday Samant : आरक्षण देणाऱ्यांवरच आक्षेपार्ह शब्दप्रयोग नको, मंत्री उदय सामंतांचे जरांगे पाटलांना आवाहन Sep 8, 2026 MH LIVE NEWS
Laxman Hake | जरांगेंच्या उपोषणावर गंभीर आरोप, नेत्यांचं राजकारण संपवण्याचा इशारा, हाकेंचा घणाघात Sep 8, 2026 MH LIVE NEWS
Amruta Fadnavis : दहीहंडीत स्त्रियांना वेडं-वाकडं नाचवाल तर ते योग्य नाही, अमृता फडणवीस यांची रोखठोक भूमिका Sep 8, 2026 MH LIVE NEWS