महिला आरक्षणावरून राज्यासह देशात वातावरण चांगलच तापल्याच पाहायला मिळालं.काँग्रेस महिला कार्यकर्त्यां भाजप सरकार विरोधात आंदोलनासाठी एकवटल्या.महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीही विरोध नाही असं या कार्यकर्त्यांनी सांगितलं.३३% आरक्षण आम्हाला मिळायलाच पाहिजे अशी मागणीही या महिलांनी केली.डी लिमिटेशन वेगळं आहे आणि महिला आरक्षण वेगळ आहे अशी भूमिका महिलांनी मांडली.