जि. परिषद व पं. समितीतील यशानंतर योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मंत्री योगेश कदम यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले. या निवडणुकीत मित्र पक्षाने विरोधकांना साथ दिली असे म्हणत कदमांनी निशाणा साधला. मागच्या वेळी कुणी काम केलं नाही हे या निकालात स्पष्ट झालंय, असे कदम म्हणाले.