अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र याविषयी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.मंत्री छगन भुजबळ यांनी विलीनीकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.विलीनीकरणासाठी घाई करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट मत भुजबळांनी मांडले.