• Sun. Jun 14th, 2026

    मालवणमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, आता रवींद्र चव्हाणांसह मन की बात, निलेश राणे वाद विसरले?

    मालवणमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, आता रवींद्र चव्हाणांसह मन की बात, निलेश राणे वाद विसरले?

    Maharashtra Times

    नागपुरात निलेश राणे-रवींद्र चव्हाणांमधील अबोला संपल्याचे चित्र पाहायला मिळाले. मालवणमध्ये निवडणुकीसाठी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप राणेंनी केलेला. या आरोपांनंतर आता अधिवेशनात राणे आणि चव्हाण एकत्र आल्याचे दिसले. आमच्यात वाद नव्हताच, तो केवळ निवडणुकीचा विषय होता, असे निलेश राणे म्हणाले. रवींद्र चव्हाणांशी वैयक्तिक वाद नसून ते मोठ्या भावाप्रमाणे आहेत, असेही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed