महाराष्ट्रात थंडीचा तडाखा वाढत असून त्यासोबत हवेची गुणवत्ता सतत घसरत आहे. पुण्यात मुंबई–बंगळुरू महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये आज मतमोजणीला सुरुवात होणार असून विधानसभा निवडणुकांचा निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्व पक्षांची तयारी जोरात सुरू आहे.
महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
