राज्यात महायुतीचे सरकार असले तरी भारतीय जनता पक्ष २०२९ मध्ये स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याची झलक दिसेल.
जिथे NCPचा जोर, तिथेच दादांच्या जीवाला घोर; भाजपकडून मॅन टू मॅन मार्किंग; 5 आमदारांभोवती फिल्डींग
