मराठा नेते मनोज जरांगे यांनी नारायणगडावरून दसरा मेळाव्याची घोषणा केलीय. यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पुन्हा निशाणा साधलाय. नारायणगडाचे महंत आता जातीवादी ठरत नाहीत का? असा सवाल वाघमारेंनी केला.ओबीसी मेळाव्यासाठी वाघमारे लातूरमध्ये आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.