• Thu. Mar 12th, 2026
    मी माझं दु:ख गिळून घेतो, समाजाला दाखवत नाही; मी मरणाला भिणार नाही, ही शेवटची लढाई : जरांगे


    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते.आंदोलन कधी ठरवून यशस्वी होतं नाही, आम्ही आमच्या ताकदीने आंदोलन करतो.मी कधी आंदोलन ठरवून केलं नाही, असंही यावेळी मनोज जरांगे म्हणाले. २९ ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढणार आणि येताना मराठा समाजाला…ओबीसीतून टिकणारं आरक्षण घेऊन येणार असंही यावेळी म्हणाले. कोणाचं पण बाप आडवा येऊ दे, कसली ही जहागीरदाराची औलाद असू दे…मराठ्यापुढे निभाव टिकू देणार नाही असंही ते जरांगे यावेळी म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed