• Tue. Mar 10th, 2026

    राहुल गांधी-संजय राऊतांवर टीका ते मुंबई गोवा-महामार्ग १५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त; नितेश राणे काय म्हणाले?

    राहुल गांधी-संजय राऊतांवर टीका ते मुंबई गोवा-महामार्ग १५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त; नितेश राणे काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी आणि संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ह्याला राहुल गांधी म्हणतात. तर संजय राजाराम राऊतचा मालक हिंदुत्वाशी गद्धारी करुन काँग्रेस…आणि शरद पवारांच्या पक्षाबरोबर आहे ना, मग तो कसा हिंदुत्वबद्धल बोलू शकतो.असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. तर मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्यांविषयीच्या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर दिलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed