• Tue. Jun 16th, 2026

    शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक, अहिल्यानगरमधील शेतकरी सरकारवर संतापले

    शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक, अहिल्यानगरमधील शेतकरी सरकारवर संतापले

    Maharashtra Times

    कर्जमाफी, पीकविमा, आणि शेतमालाला हमीभाव या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष , शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी एकत्र येत राहाता शहरात आंदोलन छेडले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा नेताना आंदोलनकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर पत्ते खेळत आणि आसूड ओढत राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करत शेतकरी मरतोय आणि कृषीमंत्री पत्ते खेळतोय असा संतप्त संदेश देत आंदोलकांनी पत्ते रस्त्यावर उधळले..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed