Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: प्रसाद रानडे|Maharashtra Times•
राज्याला अमली पदार्थांचा विळखा वाढत असल्यामुळं काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी चिंता व्यक्त केली.कोकणातही अमली पदार्थ सापडल्याच्या घटना घडत असल्याचं भाई जगताप म्हणाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातही अशा घटना घडल्याचा दावा भाई जगतापांनी केला.