• Sun. Mar 15th, 2026

    शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर समृद्धी महामार्गाचे काम होऊ देणार नाही – अर्जुन खोतकर

    ByMH LIVE NEWS

    May 18, 2025
    शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर समृद्धी महामार्गाचे काम होऊ देणार नाही – अर्जुन खोतकर

    Maharashtra Times

    जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं.जमिनीच्या भूसंपादनाला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.जालन्यातील देवमूर्ती येथे शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा सोळावा दिवस आहे.आमदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली.योग्य मोबदला मिळाला नाही तर समृद्धी महामार्गाचे एक इंच ही काम होऊ देणार नाही असा इशारा अर्जुन खोतकर यांनी सरकारला दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed