• Sun. Mar 15th, 2026

    सहनशिलता संपली, आता पाकाड्यांना जशास तसं उत्तर द्या, सैन्याला पूर्ण पाठिंबा; नागरिकांचा विश्वास!

    सहनशिलता संपली, आता पाकाड्यांना जशास तसं उत्तर द्या, सैन्याला पूर्ण पाठिंबा; नागरिकांचा विश्वास!


    22 एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला.ज्यामध्ये भारतातील २७ निष्पाप लोक मारले गेले.भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या लष्कराच्या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय सैन्याच्या या कारवाईने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवत पाकिस्तानच्या लाहोर शहराचं रक्षण….करण्यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त केली आहे. दरम्यान यावर मुंबईतील सामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं? हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed