Ahilyanagar News : ‘पप्पा आता हे सहन होत नाही’; मूल होत नाही म्हणून सासू-सासऱ्यांची अपमानास्पद वागणूक, 25 वर्षीय ऋतुजाने जीवनयात्रा संपवली
अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तुला बाळ का होत नाही आहे, या प्रश्नाचा भडिमार करत सासू सासऱ्यांनी एका विवाहितेला टोमणे मारले. हे टोमणे विवाहिता ऋतुजाला सहन न झाल्याने तिने…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांची तरतूद अहिल्यानगर जिल्ह्यातील चिखली (ता.श्रीगोंदा) तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1 हजार 234 कोटी 13 लाख रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ…
मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभागाची दमदार कामगिरी – महासंवाद
मुंबई दि. ०१ : महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मत्स्यव्यवसायाला मिळालेल्या…
बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांच्या चढ-उतारासाठी ५० किलोची मर्यादा -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई,दि. १: जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या – पिशव्यांच्या वजनाची मर्यादा ५० किलो पर्यंत…
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १ : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा…
खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवावा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई,दि. १: खरीप हंगाम २०२६ करिता युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवण्याचे काटेकोर नियोजन कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची कमतरता भासणार नाही…
साहित्य अकादमीचा मराठीसाठीचा ‘युवा पुरस्कार’ प्रदीप कोकरे यांना प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या युवा साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण करण्यात आले. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात…
Jotiba Yatra | जोतिबाच्या नावानं चांगभलं ! यात्रेचा उत्साह, कोल्हापुरात भाविकांची मांदियाळी
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Apr 2026, 6:56 pm Follow #kolhapur #jotibatemple #jotibayatra #chaitrayatra #jotibabhavik #kolhapurnews #kolhapurtempleसंपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारताचा आराध्य दैवत असलेल्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस…
गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात ‘साधना सप्ताह’ – महासंवाद
लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयी, सुविधा, लाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी…
Jalna Samruddhi Highway Accident : भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं, जालन्यात सहा महिलांचा जागीच करुण अंत; अपघातस्थळी लेकरांचा आक्रोश
Jalna Samruddhi Highway Accident 6 People Dead : जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. २०२४ मध्ये देखील असाच काहीसा…