• Sun. Mar 15th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित – सचिव तुकाराम मुंढे – महासंवाद

    अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित – सचिव तुकाराम मुंढे – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे तसेच स्वायत्त संस्थांमधील सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि नोकरीतील सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने…

    सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राजभवनात अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.…

    साहेबराव पाटलांचं गुणगान, नंदुरबारच्या नेत्यांना इशारा; अनिल पाटील म्हणाले पाटा पाडणार

    Maharashtra Times•31 Oct 2025, 2:29 pm काहींचा पाटा पाडायचाय, असं विधान राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी केले.नंदुरबारची निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी असे अनिल पाटील म्हणाले.नंदुरबारमध्ये काही चांगल्या लोकांना निवडून आणायचंय…

    पंकजा मुंडेंना गृहमंत्री, तर सुषमा अंधारेंना महिला आयोगाचं अध्यक्ष करा…सचिन खरातांची मागणी

    Maharashtra Times•31 Oct 2025, 2:10 pm सातारा महिला डॉक्टर प्रकरणावरून सचिन खरात आक्रमकपंकजा मुंडेंना गृहमंत्री करा, सचिन खरातांची मागणीअंधारेंना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या, सचिन खरातांची मागणी

    सिन्नरचे रवींद्र भाबड MPSC परीक्षेत राज्यात तिसरे; अनेकदा अपयश पचवलं, अखेर 8 शब्दांचा सक्सेस मंत्र गवसला

    Nashik Ravindra Bhabad MPSC Success Story : अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या रवींद्र भाबड आणि त्यांच्या दोन्ही बहिणींचे शिक्षण आई-वडिलांनी मोल मजुरी करुन केलं रवींद्र भाबड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक :…

    प्रवाशांच्या भुकेची थट्टा! नाश्ताऐवजी दिला 10 रुपयांचा बिस्कीट पुडा, ‘तेजस’च्या कंत्राटदाराला दंड, IRCTCची कारवाई

    Madgaon Tejas Express: मडगाव- तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या भुकेची थट्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवाशांना नाश्ताऐवजी १० रुपयांता बिस्कीट पुडा दिला होता. याबाबत आयआरसीटीसीने कंत्राटदारांवर कारवाई केली. madgaon…

    शेतकऱ्यांनो लढा, तरच सुखाचे दिवस येतील; सरकार मुघलांपेक्षा भयंकर, मनोज जरांगेंचा घणाघात

    Maharashtra Times•31 Oct 2025, 12:38 pm शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केलीय.सरकार मुघलांपेक्षा भयंकर वागतंय, असं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शनिवारी (३१…

    Mumbai News: वरळी-शिवडी उन्नत मार्गातील प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; प्रभादेवीच्या 83 चाळकऱ्यांना मिळणार म्हाडाचं घर

    Mumbai News: ज्या प्रकल्पग्रस्तांची घरे ३०० ते १२९२ चौरस फूट क्षेत्रफळादरम्यान आहेत, त्यांना ३५ टक्के वाढीव क्षेत्रफळाची घरे मिळतील. पुढील दोन ते तीन आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. prabhadevi…

    बारसं झालं अन् मध्यरात्री बाळाचं अंग गार पडलं, काही मिनिटातच मृत्यूने गाठलं, नार्वेकर कुटुंबावर शोककळा, नेमकं काय घडलं?

    Baby dies on Naming Ceremony Night : बारशाचा कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री झोपलेल्या बालकाचे अंग पहाटे अचानक थंड पडले आणि त्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं. बारसे (प्रातिनिधिक फोटो)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी…

    Chhatrapati Sambhajinagar : तुझं आणि माझं इन्स्टावरचं प्रेम! 16 व्या वर्षी पोरीने ‘बबड्या’साठी गुजरात गाठलं, भाऊबीजेला आली पण… छ. संभाजीनगरमधील घटना

    Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील १६ वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर गुजरातच्या मुलाशी ओळख झाली. प्रेमात पडल्यानंतर दीड वर्षांपूर्वी ती गुजरातला पळून गेली. पण तिला पश्चाताप झाला, कारण जे पाहिलं ते…

    You missed