• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2025

    • Home
    • बोगस मतदार नोंदणी प्रकरणावरुन आरोपांची राळ, राणा पाटील यांनी स्पष्टच सांगितलं, ‘विषय योग्य पद्धतीने…’

    बोगस मतदार नोंदणी प्रकरणावरुन आरोपांची राळ, राणा पाटील यांनी स्पष्टच सांगितलं, ‘विषय योग्य पद्धतीने…’

    Rana Patil on election Fraud : धाराशिवच्या तुळजापूरमध्ये 6 हजारांहून अधिक बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल झाल्याचा मोठा आरोप करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन 10 महिने उलटले तरी तपास…

    फडणवीसांच्या ‘होम ग्राऊंड’वर भाजपची ‘नो रिस्क पॉलिसी’; नागपुरात कशी आहे भाजपची रणनीती?

    Nagpur News: नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या प्रभाग रचनेचे प्रारूप अखेर जाहीर झालं आहे. २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच हे प्रारूप असल्याचं दिसत असून भाजपने कोणताही धोका…

    एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे – मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दि. २३ ऑगस्ट:- सध्याच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात देखील या आधुनिक तंत्रज्ञानातून बदल होताना दिसत आहे. त्यामुळे चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका…

    किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करण्यासाठी व आवश्यक निधी व जागा उपलब्ध करून दिल्या बाबत आ. भीमराव केराम साहेब यांचा किनवट अभिवक्ता संघा-तर्फे जाहीर सत्कार

    नांदेड:- हर्षवर्धन कनाके येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करून त्यासाठी सतत पाठपुरावा करून आवश्यक निधी व नगर परिषद क्षेत्रातील इमारत तथा जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल किनवट अभिवक्ता संघातर्फे…

    शेती उत्पादनात वाढ व शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त – पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

    सांगली, दि. २३ (जि. मा. का.) : शेती उत्पादनात वाढ व शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. या अनुषंगाने आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती या विषयावरील कृषि विभागाने आयोजीत…

    किनवट-माहूर अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान – आमदार भिमरावजी केराम यांनी मुख्यमंत्रींकडे तातडीच्या मदतीची मागणी

    नांदेड -बंटी फड किनवट व माहूर तालुक्यात 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली असून शेतजमिनी खरडून पिकांचे शंभर टक्के नुकसान, घरे कोसळून जनजीवन उद्ध्वस्त झाले…

    पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गतीवर ‘जीपीएस’चा वॉच, काय आहे ही नवी सिस्टम? कसा होणार फायदा?

    Pune Ganpati visarjan GPS System : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी खास जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. २५ मंडळांच्या रथांना ‘जीपीएस’ लावण्यात आलं आहे. पोलिस याद्वारे मंडळांवर नजर ठेवणार आहेत.…

    शरद पवारांसोबत नेमकी काय झाली चर्चा? उदय सामंत म्हणाले…

    Maharashtra Times•23 Aug 2025, 2:15 pm शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतलीशरद पवारांच्या भेटीमागचं कारण उदय सामंतांनी माध्यमांना सांगितलंसंजय राऊत यांनी प्रभाग रचनेवरून केलेल्या टीकेवर सामंतांची प्रतिक्रिया

    मनोज जरांगे पाटलांवर टीका, राज ठाकरेंवर संतापले…गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

    Maharashtra Times•23 Aug 2025, 1:44 pm ॲड. गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगे पाटलांवर टीकामनोज जरांगेंचं आंदोलन हे पारदर्शक नाही, सदावर्तेंची टीकागुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीकाराज ठाकरेंनी उतावळेपणा करू नये, सदावर्तेंचा इशारा

    भावी पिढी वाचण्यासाठी बालवयातच नशामुक्तीचा संस्कार आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    कुपवाडच्या शाळेत नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : अमली पदार्थांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात नशामुक्तीचे मोठे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शाळेत…

    You missed