‘महायुती म्हणजे फेव्हिकॉल का मजबूत जोड है…’ एकनाथ शिंदेंनी विरोधकांना तिखट शब्दांत सुनावले
Eknath Shinde on Mahayuti Sarkar : महायुती म्हणजे ‘फेव्हिकॉल का मजबूत जोड है, तुटेगा नही’, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले आहे. महाराष्ट्र टाइम्स म.टा.…
अंजली दमानिया प्रचंड संतापल्या, ट्विट करत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाल्या, ‘मला खूप राग आलाय’
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स घेतल्याचा आरोप केला. सूरज चव्हाण यांच्या आरोपांवर अंजली दमानिया…
छ. संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकुराबद्दल मुख्यमंत्र्यांनी दखल घेताच पोलिसांची कारवाई; विकिपीडिया संपादकांवर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia : छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता सायबर सेल अॅक्शन मोडमध्ये आली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर न हटवल्याबद्दल विकीपिडियाच्या…
Jalgaon News : तुरुंगातून सुटला पण वाटेत तीन जणांनी घेरले, जीवघेणा वार केला अन्…; घटनेने जळगाव हादरले
Jalgaon Crime News : जळगावमधून खळबळजनक घटना समोर येत आहे. येथील एका तुरुंगातून चार वर्षानंतर जामीनावर सुटका झालेला तरुण भावासोबत दुचाकी वर जात असताना त्याच्यावर तीन जणांनी जीवघेणा हल्ला केला…
सर्वसामान्यांच्या भाषेला सामावून घेतल्यास मराठीला अधिक समृद्धी – डॉ.तारा भवाळकर – महासंवाद
नवी दिल्ली दि.२१ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे अभिमानास्पद असून मराठीचा वापर- व्यवहार सर्व स्तरांत व सर्वदूर वाढला पाहिजे. प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला…
मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाला वाचलं पाहिजे – महासंवाद
नवी दिल्ली येथे येत्या दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य…
मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान – महासंवाद
मराठी भाषेचं पुनर्जीवन करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केलं असं म्हंटलं तर ते वावग ठरणार नाही इतकं काम शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा जो काळ होता, त्या…
रिंगाण’कार कृष्णात खोत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते – महासंवाद
दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. नुकताच मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळाला आणि आपल्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन…
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून शिवाजी विद्यापीठाचा आढावा – महासंवाद
मुंबई, दि. २१ : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला. विद्यापीठाचे…
राज्याचे नवीन कृषी धोरण आखणार – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे – महासंवाद
कोल्हापूर, दि. २१ : राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचवावा तसेच अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वंयपूर्ण व्हावा त्याचबरोबर राज्यातून अधिक निर्यात वाढावी आदी उद्देश्याने लवकरच राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचे…