Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
शिवसेनेच सर्व आमदार मुंबईत दाखल आज शिवसेनेचा मेळावा पार पडतोय, या मेळाव्यानिमित्त शिवसेनेच सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत.
Dharavi Redevelopment: ‘धारावी’साठी मुलुंड मिठागराची जमीन; ३१९ कोटी रुपये अदा, अन्य जमिनींवरही शिक्कामोर्तब
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड’ने (डीपीपीपीएल) या जमिनीसाठी १० ऑक्टोबर २०२४ रोजी ३१९ कोटी रुपये केंद्र सरकारला अदा केले. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती उघड झाली आहे.…
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट बोलले राधाकृष्ण विखे पाटील, म्हणाले…
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही मागणी केली जातंय. सुरेश धस हे राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता त्यावरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
रेल्वेतून उजवीकडे उतरलेले चिरडले गेले…; कुटुंबातील सदस्य गमावलेल्या तरुणाने सांगितला मृत्यूचा थरार
Eyewitness Recalls Jalgaon Train Accident: माझ्या कुटुंबातील तीन जण रुग्णालयात असून एक जण बेपत्ता आहे. तर उर्वरित सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ज्या बोगीतील प्रवाशांचा अपघात झाला त्यातूनच प्रवास करणाऱ्या…
‘शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार…’ विनायक राऊतांची टीका
Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 8:12 pm शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे.संजय राऊत…
मुंबईत आज शक्तिप्रदर्शन; बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचा अंधेरीत, शिंदेंचा बीकेसीत मेळावा
Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत दोन्ही गट गुरुवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिवसेना उबाठाचा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे, तर शिंदे…
जोपर्यंत धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाहीत तोवर राजीनामा देण्याची गरज नाही : अमोल मिटकरी
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 8:18 pm राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आज बारामतीच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत.त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान…
ट्रेननं चिरडल्यानं अनेकांचे अक्षरश: तुकडे, ट्रॅकजवळ रक्ताचा सडा; काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य
Jalgaon Train Accident: रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवासी घाबरले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी ट्रेनबाहेर उड्या टाकल्या.…
जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ जणांचा जीव कसा गेला? अफवा की आणखी काही? तांत्रिक कारण समोर
Jalgaon Train Accident Reason : जळगावमधून रेल्वे अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथमदर्शनी आगीच्या अफवेमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. पण याबद्दलचे तांत्रिक कारण आता माजी खासदार उन्मेष पाटील…
एका अफवेनं होत्याचं नव्हतं झालं, जळगावमध्ये रेल्वेनं प्रवाशांना उडवलं…नेमकं काय घडलं?
जळगावमध्ये रेल्वे दुर्घटनेत एक ट्रेनने दुर्दैवीचं अनेक प्रवाशांचा मृत्यू झालं. जळगावमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या पराडे गावाजवळ ठिणग्या आणि आगच्या ठिणग्यांमुळे आग लागली. ही घटना अनेक प्रवाशांच्या मृत्यू आणि…