तोपर्यंत आमदारकीची निवडणूक लढणार नाही, भाजप आमदाराचा देवेंद्र फडणवीसांसमोर संकल्प जाहीर
सातारा : खटाव- माणच्या दुष्काळी भागात जिहे कटापूरचे पाणी जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, असा संकल्प करून जयकुमार गोरेंनी आपलं स्वप्न पूर्ण करून माणच्या जनतेला जिहे कटापूरचे…
मनोज जरांगेंचे सनसनाटी आणि अतिशय गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस पत्रकारांना म्हणाले….
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्याने फडणवीस त्यांना काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु जरागेंच्या आरोपांना फार…
कायद्यापुढे सगळे समान, वेळ आल्यास कारवाई करु, मनोज जरागेंना एकनाथ शिंदेंचा यांचे खडेबोल
मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना सरकारच्यावतीनं…
आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयस्तरावर तातडीची बैठक घेणार – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 : लाँग मार्च करणाऱ्या शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन…
१०० टक्के आदिवासी बांधवांना दोन वर्षात घरकुल देणार – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत
चंद्रपूर, दि. 25 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावापर्यंत रस्ते तसेच गावातील प्रत्येक घरापर्यंत वीज आणि पाणी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्य शासन आणि आदिवासी विकास…
युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २५ – युरोपियन देशाच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून या अनुषंगाने महाराष्ट्र शासन आणि जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यादरम्यान सामंजस्य करार करून सुरुवात झाली आहे.…
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी स्थापन व्हावा वाचकांचा क्लब – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
चंद्रपूर, दि. 25 : ज्या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्मिक, वैचारिक योगदान देताना वाचन संस्कृतीचे, पुस्तकांचे महत्त्व सांगितले. आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मात्र दुर्दैवाने वाचन…
उदयनराजेंसमोर लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्न,फडणवीसांच्या उत्तरानं साताऱ्याचा सस्पेन्स कायम
सातारा : लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार, उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप काही समोर आलेलं नाही. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले…
भाजप आणि शिवसेना एकत्र असताना ठाकरेंकडून मला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर : रामदास आठवले
सोलापूर: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आरपीआयची भूमिका स्पष्ट केली आहे. रामदास आठवले यांनी रविवारी दुपारी बारा वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार…
जरांगे रडत रडत म्हणाले- मराठ्यांनो माझी वाट सोडा, घालू देत मला गोळ्या…अंतरवालीत काय घडलं?
मुंबई : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर आतापर्यंत आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळविला आहे. उपमुख्यमंत्र्यांना मला मारायचं आहे, मी थेट आता…