दाओस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
मुंबई, दि. १६ :- स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून प्रयाण झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे…
धारावीकरांसाठी मोठी बातमी, कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा १७ टक्के जास्त कार्पेट एरिया मिळणार
मुंबई : धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान ३५० स्क्वेअर फूट असणारी घरं मिळणार आहेत, अशी घोषणा अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी…
मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य, दीड वर्ष फरार असलेले PI आज पोलिसांना शरण, मराठ्यांची प्रचंड गर्दी
जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून फरार असलेले तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आज सोमवारी (दि. १५) सकाळी पोलिसांना शरण आले. दरम्यान, त्यांना…
जरांगे मुंबईत येणार, प्रजासत्ताकदिनी उपोषणाला सुरूवात, अंतरवाली ते मुंबई ८ दिवसांचा प्लॅन…
अक्षय शिंदे, जालना : मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनासाठी दोन टप्प्यात आमरण उपोषण केल्यानंतर आता थेट मुंबईत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जरांगे जालन्यातील अंतरवालीपालून मुंबईपर्यंत पायी…
शिवीगाळ केल्याचा राग; मकरसंक्रांतीच्या दिवशी चाकूने भोसकून युवकाचा खून
अहमदनगर: नगर शहरात प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे काही ना काही गुन्हेगारी होत असते, सुरुवातीला शाब्दिक वाटणारा वाद कधी हाणामारीत त्यांना खुनात रूपांतर होतो हे कळतच नाही अशा घटना सतत…
करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर; घाट वाहतुकीसाठी २२ तारखेपासून बंद
सिंधुदुर्ग: तरेळे – गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक १६६ जी) या मार्गावर करूळ घाटात रस्ता दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर चालू असल्याने सदर मार्गावरील वाहतूक २२ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. अशी…
क्रीडा स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रम घेतले; रोषणाईने डोळे दिपले, आता संकुलाची बत्तीगुल
चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात येणाऱ्या विसापूर क्रीडा संकुलनाचे लाखो रुपयांचे विद्युत देयक थकीत होते. देयकाची भरणा न केल्याने महावितरण कंपनीने आज दुपारी वीज पुरवठा खंडित केला आहे. काही दिवसापूर्वी या…
काँग्रेस की भाजप? नांदेडचा गड कोण जिंकणार? ‘मतांचं विभाजन’ ठरवणार खासदार कोण होणार!
नांदेड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे असे आहेत, जिथे लोकसभेची निवडणूक रंगतदार ठरणार असून त्यापैकीच एक नांदेड……
महायुतीत रुसवे फुगवे, भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकीतून एक्झिट, संक्रातीदिनी तिळगूळ कडू!
रत्नागिरी: अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम तसेच भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीतून केदार साठे यांच्यासह भाजप…
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल
ठाणे,दि.15(जिमाका):- गेली अनेक वर्ष आदिवासी समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे. मात्र त्यांनाही स्वयं विकासाचा हक्क आहे आणि म्हणूनच त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात…