• Wed. Jul 1st, 2026

    Month: January 2024

    • Home
    • दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज; कोणत्याही आपत्तीत शासन जनतेप्रती वचनबद्ध ! -पालकमंत्री अनिल पाटील

    दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज; कोणत्याही आपत्तीत शासन जनतेप्रती वचनबद्ध ! -पालकमंत्री अनिल पाटील

    नंदुरबार, दि. (जिमाका वृत्त) : राज्यात व जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज असून कोणत्याही आपत्तीत शासन जनतेप्रती वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन…

    पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे दि. २६ : जिल्ह्यातील शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासोबतच पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा…

    अमृत काळातील विकसित भारतासाठी संविधानातील कर्तव्याचे पालन करूया! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि. 26 : प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या काळात संविधानाने सामान्य नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्यांचे पालन करून देशाला अमृतकाळात विकसित करण्याचे व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प…

    भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

    पुणे, दि. २६ : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘पद्म’ पुरस्कारार्थींचे अभिनंदन

    मुंबई, दि. २६: देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांतील सहा मान्यवरांना पद्मभूषण आणि…

    हर घर संविधान, हर जेब संविधान! अमेरिका, जपानमध्येही पोहोचले संविधान; ६ वर्षांत ३ लाख प्रतींचे वितरण

    Constitution of India: देशातील नागरिकांत संविधान मूल्ये रुजविणे हा संविधान दिन साजरा करण्यामागील एकमेव उद्देश आहे. देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे.

    सोलापुरात कांदाच कांदा! विक्रमी आवक झाल्याने रस्त्यावर कांदा फेकण्याची वेळ, दरात मोठी घसरण

    सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या १४४८ इतक्या गाड्यांची विक्रमी आवक झाली. यामुळे दरात मात्र मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, शेतकरी…

    ठाणे जिल्ह्यात ६३ लाख मतदार, अंतिम मतदारयादीत ३४ लाख पुरुष, २९ लाख महिलांची नोंद

    म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतदार फेरनिरीक्षण कार्यक्रमानंतर २३ जानेवारी रोजी नवी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ५२० मतदारांची नोंद करण्यात…

    प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहन

    मुंबई, २६: भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहन करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या…

    सातपुड्याच्या कुशीतील शंकरबाबांच्या समाजसेवेच्या नंदनवनाचा सुंगध देशभर, पद्मश्री जाहीर

    अमरावती : जिल्ह्यातील वझर येथील १२३ अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकर बाबा पापळकर यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यासंदर्भात त्यांनी माध्यमांना माहिती दिली. शंकर…

    You missed