मी पक्षासोबत बेईमानी करेल, मात्र शेतकरी या माझ्या बापासोबत करणार नाही : बच्चू कडू
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारने धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत…
राज्यात ६६१ खासगी शाळा अनधिकृत; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, दीपक केसरकर यांची माहिती
नागपूर: ‘खासगी व्यवस्थापनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या ६६१ शाळा अनधिकृत सुरू असल्याचे निदर्शनास आले. या शाळा बंद करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखल करून दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापैकी ७८ शाळा…
चप्पल फेकीच्या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांची ओबीसी समाजाला भावनिक हाक, केलं ‘असं’ आवाहन
मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी इंदापूर येथे झालेल्या चप्पल फेकीच्या घटनेनंतर पडळकरांनी रविवारी ओबीसी समाजाला भावनिक हाक दिली. यासर्व प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहित…
विधानसभा प्रश्नोत्तरे
चेंबूरमधील हिंदी शाळेतील विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल मागविणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. ११ : मुंबईतील चेंबूरमधील आणिकगाव येथील मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.…
विधानपरिषद इतर कामकाज
कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. ११ : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.…
‘लोकराज्य’ : शासन आणि जनतेला जोडणारा दुवा – उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे
नागपूर, दि.११ : ‘लोकराज्य‘ हे मासिक शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून सर्वसामान्यांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन करण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम…
कुटुंबाच्या कल्याणासाठी आई पंडित प्रदीप मिश्रांच्या महाशिवपुराण कथेला गेली, घरी मुलाने नको ते केलं…
जळगाव: जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. महेश छगन गोसावी (वय ३६, रा. नवीन कुसुंबा, जळगाव)…
राजगुरूंच्या स्मारकाला अखेर मुहूर्त, आराखड्यास सरकारची मान्यता, कसे असणार स्मारक? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविलेल्या शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरुनगर (ता. खेड) येथे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर…
केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर नाही, त्यांच्या धोरणांनी शेतकरी उद्ध्वस्त होईल: पवार
नाशिक: कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही, अशी खरमरीत…
नाचणी धान्यावरील प्रक्रिया पद्धती व मूल्यवर्धन
भरडधान्य पिकांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रियेमध्ये कच्च्या धान्यांचे खाद्य आणि विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक क्रियाकलापांचा समावेश होतो. नाचणी, वरई, राळा, बर्टी, कोडो आणि चीना हे पोषणाचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत.…