गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येनुसार महसूल कामांची जबाबदारी निश्चित करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. ३० : वाढत्या लोकसंख्येनुसार तहसीलदार, तलाठी यांची पदसंख्या वाढवून महसूलची कामे निश्चित करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. उपविभाग गोंदिया येथील अपर…
संजय राऊतांकडून दंगलीचं भाकित; भाजपच्या नेत्यांनी घेरलं, थेट ATS ला पत्र पाठवलं
मुंबई: राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशात जाणीवपूर्वक दंगली घडवून आणण्याचा कट आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश…
गणेश विसर्जन- ईद ए मिलाद एकाच दिवशी, नगरमध्ये मुस्लिम समाजाने असा काढला तोडगा
अहमदनगर : गेल्या काही काळापासून अहमदनगर शहरातील सामजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षी एकाच दिवशी आलेले गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद हे उत्सव कसे साजरे…
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बैठक, प्रकल्प वेळेत पूर्ण करा, CM शिंदेंकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
मुंबई : राज्यात सुरू असलेले मेट्रोसह विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या…
पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३० : राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. नॅशनल वेटलँड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे…
‘सलाम मुंबई’ कार्यक्रमासाठी नेटके नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. ३० : भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘सलाम मुंबई’ कार्यक्रम मोठ्या संख्येने नागरिकांना पाहता यावा, यासाठी नेटके नियोजन केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील सर्व…
लम्पी आजाराला त्वरित आळा घाला ; पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा…!!
लम्पी हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे गायींमध्ये आढळून येतो. सर्व वयोगटातील नर व मादी जांनावरांमध्ये हा आजार आढळून येतो. उष्ण व दमट हवामान (कीटकांची वाढ जास्त…
गावातील पोरांच्या धमक्या, ठरलेलं लग्न मोडलं, संगमनेरच्या तरुणाने जीवन संपवलं
अहमदनगर : चोरीच्या संशयावरून तरुणांना झाडाला उलटे टांगून दहशत माजविण्याची हरेगाव येथील घटना ताजी असताना नगर जिल्ह्यात गावातील दहशतीची आणखी एक घटना पुढे आली आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे राहणाऱ्या…
टोमॅटो पिकावरील कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन
टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी…
सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न
पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे. त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची…