मित्रांसोबत गप्पा मारणं ठरलं अखेरचं; दुचाकीवरून आले अज्ञात अन् सगळं संपलं, वाचा नेमकं प्रकरण
नाशिक: शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका २१ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या…
परभणीतील शेतकऱ्यांचे २६ जुलैपासून मुंबईत आंदोलन; जालना-नांदेड महामार्गासंदर्भात मोठी मागणी
परभणी : ‘जालना- परभणी- नांदेड महामार्गा’साठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीसाठी, गुणांक दोन वापरून पाचपट मोबदला द्यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यांतील शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने मुंबईतील…
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस
चौघेजण पुरात होऊन गेली, तिघं सुखरूप बचावले तर एक अजूनही बेपत्ता अकोला : अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहेय. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला…
आप्तांचा धीर खचू लागला; इर्शाळगड दुर्घटनेतील मृतांची संख्या २७वर, अजूनही १००हून अधिक जण ढिगाऱ्याखालीच?
म. टा. वृत्तसेवा, अलिबाग : इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर शनिवारी, दोन दिवसांनंतर ढिगारा उपसण्याचे काम सुरूच होते. त्याचेळी या ठिकाणी आणखी दरडी कोसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आपत्तीमध्ये मृत्यू…
मुख्यमंत्री शिंदे अलीबाबा! ‘त्या’ ४० जणांना घरी बसवणार, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर कोणासोबत बसतात हे मी विधानसभेत गेलो तेव्हा बघितले. त्या सर्वांचे चेहरे काळे पडले होते. मुख्यमंत्री अलीबाबा असून, महाराष्ट्र लुटत आहेत.…
वरंधा घाट बंदचे आदेश, पुणे रायगडचे वाहनचालक ऐकेनात..! अखेर जिल्हा प्रशासनाने केली युक्ती
पुणे : पुण्याहून भोर मार्गे कोकणात जाण्यासाठी भोर तालुक्यातील वरंधा घाट हा सोपा मार्ग आहे. मात्र, हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वरंधा घाट सर्व…
पावसाचा हाहाकार…विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला; पैनगंगावरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला
नांदेड: जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी किनवट आणि माहूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे. नदी नाले…
पावसाचा हाहाकार सुरूच! एकाच दिवशी तिघांचा बळी, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे घरांचेही नुकसान
Amravati Rain Update: अमरावतीत जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा बळी गेला आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सातपुडा पर्वत रांगांमध्ये ढगफुटी, मुक्ताईनगरमध्ये हाहाकार, मातीचा बंधारा फुटून सहा गावांमध्ये शिरले पाणी
जळगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर सातपुडा डोंगर रांगांमध्ये शनिवारी ढगफुटी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तसेच रावेर तालुक्यात हाहाकार उडाला आहे. मुक्ताईनगर येथे मोठ्या प्रमाणावर तसेच प्रचंड झालेल्या पावसामुळे…
बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कामात फरक काय? नीलम गोऱ्हे मटा कॅफेत म्हणाल्या…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकतीच शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय…