भाजपचा धुळेकरांच्या पाण्याशी खेळ! ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप; म्हणाले- हे स्वप्नच राहणार
धुळे: महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महापालिका प्रशासन १५४ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी धुळेकरांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे ललीत माळी यांनी…
मृत्यूनंतर ही यातना संपेनात! नदी किनारी अंत्यसंस्कारासाठी रचली चिता; अग्नी देताच पुराच्या प्रवाहात…
पालघर: चितेवर अंत्यसंस्कारासाठी रचलेला मृतदेह पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील आवंढाणी गावात घडली आहे. गावातील पाड्यात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर नदी किनारी भर पावसात अंत्यसंस्कारासाठी चिता रचण्यात आली…
कुंपणानेच ‘गांजा’ खाल्ला; कळंबा तुरुंगातील पोलीस सुभेदाराकडे सापडला अंमली पदार्थांचा साठा
कोल्हापूर : आपल्याकडे कुंपणानेच शेत खाणे, अशी एक म्हण आहे. त्याचा तंतोतंत प्रत्यय सध्या कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहात सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत.…
बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि.२८ : राज्यातील बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी व या कृती दलाने दर तीन महिन्यांनी बालगृहांचा अहवाल शासनास सादर करावा. जळगाव येथे मुलींच्या वसतिगृहातील घडलेल्या घटनेचा कृती दलाने…
महसूल विभागातर्फे १ ऑगस्ट पासून “महसूल सप्ताह” चे आयोजन
मुंबई, दि. २८ : महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय निर्गमित…
ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती, दि. 28 : आदिवासी, ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी उद्योगपूरक व्यवसायांची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी अशा भागात नाविण्यपूर्ण उद्योगांच्या उभारणीसाठी उद्योग समूहाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते…
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.नितीन पाटील
मुंबई, दि. २८ : केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन वसंतराव पाटील यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु…
कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 28 : कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषी…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्याची तयारी – कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई दि. 28 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी असल्याची माहिती कृषी…
विधानपरिषद कामकाज
भीमा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मुंबई, दि.२८ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमा-आसखेड येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची…