मुंबईत जुलै महिन्यात होणार राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव
मुंबई, दि. २८ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक १० ते १४…
वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव
नंदुरबार : दिनांक २८ जून २०२३ (जिमाका वृत्त) येत्या १ जुलैला नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीस २५ वर्ष पूर्ण होत असून २०२३-२४ हे वर्ष जिल्ह्याचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार…
नियोजनबद्ध आणि पारदर्शक धोरणामुळे विदेशी गुंतवणुकीत राज्याचा पहिला क्रमांक – उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह
मुंबई, दि. २८ : भारत विदेशी गुंतवणुकदारांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून वेगाने उदयाला येत आहे. नियोजनबद्ध व पारदर्शक धोरणामुळे राज्यात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आली आहे. यामुळे देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर…
शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ
राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा मोठे नुकसान सोसावे लागते. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे जड ठरते. त्यामुळे…
मुंबईत सकाळपासून संततधार, ९ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, ६ विभागांना ऑरेंज अलर्ट
मुंबई: सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. संपूर्ण राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम सरी…
आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या वास्तव्याने महाराष्ट्राची भूमी पावन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 28 (जिमाका) – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आचार्य श्री महाश्रमण यांचे महाराष्ट्रात पाच महिने वास्तव्य आहे. या वास्तव्याने महाराष्ट्राची भूमी समृद्ध आणि पावन होणार आहे. सर्व लोकांच्या…
वह्या, पुस्तकांपाठोपाठ आता विद्यार्थ्यांना ‘आयपॅड’ची सक्ती; ठाण्यातील बड्या शाळेतील प्रकार
विनित जांगळे, ठाणे : शाळा सुरू होताच विद्यार्थी आणि पालकांना सक्तीने शाळा प्रशासनाने नेमून दिलेल्या दुकानांमधून वह्या, पुस्तके व गणवेश घेण्यासाठी दबाव केला जातो. मात्र ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील एका बड्या…
३५ फूट उंच पिंपळाचे झाड कोसळले, बुंधा डोक्यात पडून मुंबईत ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबई : पावसाळ्यात झाड कोसळून मृत्यू होण्याची घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळले. झाडाखाली चिरडल्यामुळे ३८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू…
मोखाड्यात पाऊस लांबल्याने लावणीच्या हंगामात पेरणी; यंदा एक महिना उशिराने पीक येणार हाती
म. ट वृत्तसेवा, जव्हार : जव्हार, मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी ७ जूनच्या दरम्यान पावसाचे आगमन होते. त्यापूर्वी शेतकरी रोहिणी आणि मृग नक्षत्रात हळव्या पिकाच्या, धूळ वाफेवरच्या पेरणीला सुरुवात करतात. त्यानंतर आद्रा…
पावलांनी औक्षण, पायाच्या बोटाने टिळा, दिव्यांग तरुणीने ओवाळताच फडणवीसांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
जळगाव: शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव मधील दिव्यांग मुलांच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. यावेळी…