• Tue. Jun 30th, 2026

    Month: May 2023

    • Home
    • काही महिन्यांपूर्वी आईचं निधन, आता लेकानेही जग सोडलं; झोपेतच घराचं छत कोसळलं अन्…

    काही महिन्यांपूर्वी आईचं निधन, आता लेकानेही जग सोडलं; झोपेतच घराचं छत कोसळलं अन्…

    नागपूर : उपराजधानीत अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. वारा आणि मुसळधार पावसामुळे झाडे आणि घरांची पडझड सुरूच आहे. मंगळवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस झाला. यादरम्यान तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टिमकी…

    शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय, फडणवीसांची सावध प्रतिक्रिया, मोठी घोषणाही केली!

    नागपूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करत राज्याच्या नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ माजवून दिली. यामुळे राष्ट्रवादीच्या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना तर शॉक लागलाच…

     महाराष्टात होऊ शकते या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती 

    मुंबई- प्रतिनिधी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता महाराष्ट्रातील मोठमोठे निर्णय मार्गी लावण्याचे प्रयत्न चालू सरकार करत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करणे व तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर…

    गरिबांसाठी आपला दवाखाना उपयुक्त ठरेल – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

    यवतमाळ, दि २ मे:- गरीब, कामगार, मध्यमवर्गीय जनता सकाळीच कामाला निघून जातात. त्यामुळे अशा लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबुन रहावे लागते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशाच नागरिकांसाठी दुपारी…

    रोजगाराचा नवा मार्ग रेशीम व्यवसाय – महासंवाद

    रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पुरक…

    राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांत; मुख्यमंत्र्यांनी केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन मुंबई, दि. २ : राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने…

    कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकामांबाबत धोरण निश्चित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २ :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्वेक्षण करा. गरज भासल्यास समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री…

    खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

    गडचिरोली,(जिमाका)दि.02 : खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.…

    तरुणांच्या योगदानामुळे भारत विकसित राष्ट्र होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    गडचिरोली,(जिमाका)दि.02 : लोकसंख्या व तरुणाईचा फायदा घेऊन चीन, अमेरिका यांसारखे देश विकसित झाले. भारताने जर येथील तरूणांचे योगदान वाढविले, येथील लोकसंख्येचा फायदा घेतला तर भारतही विकसित राष्ट्र बनेल असे प्रतिपादन…

    शरदरावांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलेलं; ७ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी सांगितलेला पवारांचा तो किस्सा

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची एकच चर्चा होत आहे. मुंबई ते दिल्लीच्या राजकारणात पवारांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली…

    You missed