• Fri. Jun 26th, 2026

    Month: December 2022

    • Home
    • देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई, दि. 7 : सन 1965 साली भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. भारतीयांमध्ये संरक्षण दलांप्रती अतिशय…

    गृहनिर्माण विभागाने केलेली कार्यवाही नस्तीवर प्राप्त निर्देशानुसारच

    मुंबई, दि. 7 : विकासकामांची गतीने अंमलबजावणी होण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याकरीता शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन पत्र रद्द करण्याबाबतचे जे निर्देश नस्तीवर उप मुख्यमंत्री/ मुख्यमंत्री यांच्याकडून प्राप्त प्राप्त…

    महाराष्ट्र लोकसेवा आयोग : थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीचे निकाल जाहीर

    मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध पदांच्या थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दि. 6 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीस अनुसरुन करण्यात…

    स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

    मुंबई, दि. ०६ – सन २०२१ या वर्षात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय…

    शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांनी कृषी पर्यटनासाठी जिल्ह्यातील संधींना केले अधोरेखित नाशिक : दि. ६ (जिमाका वृत्तसेवा) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतू आमचा शेतकरी बांधव हे…

    फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

    मुंबई, दि. ६ : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना श्रद्धांजली

    मुंबई, दि. ६ :- ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना…

    विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

    मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अर्जेंटिना, आयर्लंड, इंडोनेशिया, सिंगापूरच्या मुंबई स्थित वाणिज्यदूतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन केले. राज्याच्या…

    जी-२० परिषद : महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी

    मुंबई, दि. ०६ :- भारताला प्रथमच जी-२० परिषदेचे अध्यक्षपद दिनांक ०१ डिसेंबर, २०२२ ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीसाठी मिळाले असून त्यानिमित्त देशातील विविध ठिकाणी या परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात…

    अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज

    मुंबई, दि. ६ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन,…

    You missed