स्पोर्ट्स बाईकवरुन भरधाव निघाले, वाटेत अनर्थ घडला अन् तीन मित्रांनी एकत्र जग सोडलं…
रायगड: कोकणातील रायगड जिल्ह्यात वाकण पाली मार्गावर एका स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात झाला आहे. नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा मोठा अपघात झाला आहे. महागड्या…
माझ्या भाऊजीसोबत अनैतिक संबंध का ठेवतेस?, आठ जणांनी महिलेला भरचौकात गाठलं अन्… थरारक घटना
सोलापूर: सोलापूर शहरातील एका महिलेला हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली आहे. माझ्या भाऊजीसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत ही मारहाण केल्याची फिर्याद संबंधित महिलेने सदर बाजार पोलीस…
४ मृतदेह पाहून लवंगीत रात्रीपासून पेटली नाही चूल, प्रत्येकजण रडला, गावावर दु:खाचा डोंगर
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५ वर्ष), जानू राघवेंद्र कांबळे (वय २३ वर्षे), राकेश राघवेंद्र कांबळे (वय ५ वर्षं), रश्मीका…
मुंबई मेट्रोला तुमच्या जीवाची काळजी, प्रवाशांसाठी मोठी बातमी, ५ लाखांची रक्कम, फक्त…
मटा प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत नव्याने पूर्ण रुपात सुरू झालेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ च्या प्रवाशांना ५ लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा कवच असेल. अपघातानंतर रुग्णालय उपचारापोटी १ लाख…
अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 29: आरे स्टॉलसमोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास…
पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 29 : राज्यातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी गरजेचे आहेत. या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीष…
मुंबईहून आई-वडील मुलाला भेटण्यासाठी नाशिकला आले, दरवाजा उघडताच पायाखालची जमीनच सरकली
नाशिक : नाशिक शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडल्यामुळे शहर हादरले आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड दुर्गा मंदिरासमोर एका इसमाचा धारदार शस्त्राने आणि काचेने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस…
उद्योग विभागाच्या योजनांतून मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा
राज्याच्या, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरासह ग्रामीण भागात उद्योगांचे जाळे तयार व्हावे व जिल्ह्यातून…
कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना
राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच…
Sameer Wankhede : वानखेडेंभोवतीचा फास आवळला, सीबीआय घरापर्यंत पोहोचलं, २ कुटुंबियांची चौकशी
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर ‘एनसीबी’च्याच दक्षता समितीने ठपका ठेवला. आर्यनला सोडविण्यासाठी २५ कोटी रुपये मागितल्याचा आणि ५० लाख रुपये घेतल्याचा…