• Sat. Jul 11th, 2026
    मुंबईकरांच्या घरांबाबत आदित्य ठाकरेंनी आवाज उठवला; फडणवीस-शिंदेंना धारेवर धरलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील घरे, सेस इमारती आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांवर महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न आणि पुनर्विकासाची गती यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed