पुण्याजवळील मांदेडे गाव होणार कर्बभाररहित, हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव
पुणे : जैवइंधने आणि जैव रासायनिक क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या जागतिक किर्तीच्या प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या संकल्पनेतून गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या सहकार्याने…
Mumbai News: इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मोठा अनर्थ टळला; कारण…
मुंबई : प्रभादेवीच्या खेडगल्ली येथील कपिला इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिसिटी केबीनला आग लागल्याची घटना घडली. ही आग पसरून मोठी दुर्घटना घडणार होती. मात्र, असं वाटत असताना बिल्डिंगमध्ये राहत असलेला रहिवासी दीपक…
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा, आमदार हसन मुश्रीफांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
कोल्हापूर: जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैर नियोजनामुळेच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊसपिक अक्षरशः करपत चालले आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी जलसंपदा…
जी-२० परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर एज्युकेशन’च्या माध्यमातून शिक्षणाबाबत जागृती करणार
मुंबई, ता. 16 : भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक शनिवार दि. 17 जून पासून पुणे येथे होत आहे. या बैठकीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (फाऊंडेशनल लिटरसी…
पांगरदरवाडी येथील कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील कामांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
उस्मानाबाद, दिनांक 16 (जिमाका) : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत जून 2024 पर्यंत पोहचेल यादृष्टीने जलसंपदा विभागाने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना आपण…
जलजीवन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी ‘मिशन मोड’वर करावी – मुख्य सचिव मनोज सौनिक
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र हे विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आघाडीवर असलेले राज्य आहे. त्यामुळे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्यावर सर्व जिल्ह्यांनी भर द्यावा. स्वच्छ…
निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
पुणे, दि. १६: महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’च्या माध्यमातून संसदीय लोकशाहीची पायाभरणी केली. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण
उस्मानाबाद, दि. 16 (जिमाका) : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदीर आणि शहर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर भाविकांचे तुळजाभवानीचे दर्शन सुलभ आणि जलदगतीने व्हावे यासाठी प्रस्तावित तुळजापूर…
शिवतीर्थाला धक्का न लावता लोकनेते बाळासाहेब देसाई या नावाने नव्याने आयलँड तयार करणार- पालकमंत्री – महासंवाद
सातारा, दि.16-शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता पूर्वीच्या परंतु आत्ता काढून टाकण्यात आलेल्या आयलँडच्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती – महासंवाद
मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’…