सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी
सोलापूर/पंढरपूर दि. ३ : पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना अनेक सोयी-सुविधांबरोबरच भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत, यासाठी राज्य शासन आणि नगरपालिकेच्या…
माजी सदस्य दिवाकर पांडे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली
मुंबई दि. ३ – विधान परिषदेचे माजी सदस्य दिवाकर बळवंत पांडे यांच्या निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते”, अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत सदस्य दिवाकर पांडे…
विधान परिषद प्रश्नोत्तरे
‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ३ : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार – सहकार मंत्री अतुल सावे मुंबई, दि. 3 :गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी…
वांद्रे शासकीय वसाहतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. 2 : वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या घराच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान भवनात आढावा घेतला. विधान भवनातील समिती कक्षात झालेल्या या आढावा…
सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
मुंबई दि. 2 :- सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे…
बोंडारवाडी प्रकल्पासाठी सर्वेक्षण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शेतीसाठी बोंडारवाडी प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पात एक टीएमसी जलसाठा करण्याची मागणी येत आहे. या मागणीनुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणाअंती…
बालविवाह रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे – रुपाली चाकणकर
जालना, दि. २ (जिमाका) : बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही बालविवाह होत आहेत. ही शोकांतिका आहे. समाजाने यासाठी जागरुक होणे आवश्यक असून मुलींचे उज्ज्वल भविष्य…
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे दोन हजार कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून…
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई, दि. 2 : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय…