अधिवेशन संपताच आज सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही
मुंबई, दि. 5 :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या…
निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर पळसखेडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
औरंगाबाद, दि.4(जिमाका)- निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पळसखेडा ता. सोयगाव येथे त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ना.धों. महानोर यांचे पुणे येथे उपचार…
एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान ; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
चंद्रपूर, दि. ४ : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) 50 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे शासन निर्णयाची…
जालना जिल्ह्यात शेती पद्धतीमध्ये रेशीम शेती क्रांती घडवुन आणेल – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड
जालना, दि. 4 (जिमाका) – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी आज घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथे रेशीम शेतीची पाहणी केली. कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे जालना जिल्हयातील मोठया…
लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान प्रशासनासाठी सदैव तत्पर राहील – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड
तिर्थपुरी येथे महसूल सप्ताहानिमित्त लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप जालना, दि. 4 (जिमाका) :- महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांसह नागरिकांची प्रलंबित प्रकरणे गतीने निकाली काढली जात असून जनतेची कामे वेळेत…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे
मुंबई, दि. 4 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांची ५, ७ व ८ ऑगस्टला मुलाखत
मुंबई, दि.3: शेतीला खत आणि घरात दुधासारखा सकस आहार, या उद्देशाने केल्या जाणाऱ्या पशुपालनाने आज व्यावसायिक स्वरुप धारण केले आहे. त्याअनुषंगाने शेतकरी व पशुपालकांनी पावसाळा आणि साथरोगाच्या कालावधीत आपल्या जनावरांची…
राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले जनसामान्यांचे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 4 : राज्यातील जनतेला मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून शेतकरी, महिला, वंचित, कष्टकरी जनसामान्यांचे हे शासन आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शासन विविध योजना…
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती; जाहिरात उद्या – मंत्री गिरीष महाजन
मुंबई दि. 4 : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली…
“महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” स्पर्धेसाठी नवउद्योजकांना नोंदणीचे आवाहन
मुंबई दि. 4 : “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या” माध्यमातून नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत व संस्थांनी…