• Tue. Jul 14th, 2026

    राजकीय

    • Home
    • जनतेला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कामांचे नियोजन करावे – पालकमंत्री संदिपान भुमरे

    जनतेला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कामांचे नियोजन करावे – पालकमंत्री संदिपान भुमरे

    औरंगाबाद, दि.7 (जिमाका)- जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामे करताना त्याचा अंतिम उद्देश हा जनतेला अधिकाधिक सुविधा देणे हा आहे. त्यादृष्टीने यंत्रणेने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करावयाच्या कामांचे नियोजन करावे, असे…

    जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

    पुणे, दि. ७ : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन…

    राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड, ऑरेंज अथवा येलो अलर्ट नाही

    मुंबई, दि. ७ : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये…

    गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले- केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह

    महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दि.६: छोट्या स्वरुपातील गुंतवणुकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार…

    उद्या सायंकाळपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही.

    मुंबई, दि. 6: भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड ऑरेंज, येलो अलर्ट, देण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्रालय नियंत्रण…

    रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भागात समृद्धी निर्माण होईल – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई दि. 06 : भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन असून रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता…

    राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि.6: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा…

    गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

    गडचिरोली,(जिमाका)दि.05: गडचिरोली जिल्हा हा राज्याच्या टोकावरील अतिदुर्गम जिल्हा असला, तरी शासनाचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली…

    मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

    पुणे, दि.५: महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य…

    राज्यात पावसाचा जोर ओसरला, उद्या सायंकाळपर्यंत कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही

    मुंबई, दि. 5: भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती…

    You missed