• Wed. Jul 1st, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि.२७ : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक…

    ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. २७ : साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या…

    मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करावी – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि.२७ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. शासनाचा निधी हा जनतेचा पैसा असून त्याचा विनियोग नियमबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने होणे आवश्यक…

    पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई – महासंवाद

    मुंबई, दि.२७ : मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार १ जून २०२६…

    एस.आय.आर.मध्ये पारदर्शकता सर्वोच्च मानून कामे करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २७ : मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विशेष सखोल पुनरिक्षणानंतर दोषविरहित आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता…

    राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्याच्या सोडतीचा निकाल जाहीर – महासंवाद

    मुंबई,दि.२७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. एप्रिल २०२६ मध्ये ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १५ एप्रिल रोजी महाराष्ट्र…

    राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २७ :आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट…

    राईस मिल कामगारांना किमान वेतन द्यावे – मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : राईस मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत कामगार मंत्री बोलत होते. बैठकीस…

    अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. प्रशिक्षण केंद्रे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेची तयारी करून देत नाहीत, तर त्यांच्यात नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवत…

    अपघातग्रस्त कामगारांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी तातडीच्या उपाययोजना करा – मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद

    मुंबई, दि. २६: राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा लागलेल्या कामगारांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता यावे. अपघातग्रस्त कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे तुटलेले हात…