सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १८: सूक्ष्म आणि लघु उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग यासाठी जमिनीच्या काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट काढण्याचा निर्णय सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धोरणात्मक सुधारणा (पॉलिसी…
‘केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १८: महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडियाकडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा…
आपलं मंत्रालय जुलै २०२५ – महासंवाद
आपलं मंत्रालय जुलै २०२५ च्या विशेषांकात “भारतातील प्राचीन रंगांचा इतिहास”, “शालेय शिक्षण विभाग व माननीय न्यायालय यांचा परस्पर संबंध” यांसारखे सखोल व ज्ञानवर्धक लेख समाविष्ट आहेत.…
उजनी येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून पाहणी – महासंवाद
लातूर, दि. १८ : तेरणा नदीला आलेल्या पुराने उजनी येथील शेतपिके, घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)…
महाराष्ट्र शासनाचे विविध मुदतींचे रोखे विक्रीस – महासंवाद
१० वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र शासनाच्या १० वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल.…
‘सेवा पंधरवडा’… जनतेच्या सेवेसाठी, राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी ! – महासंवाद
राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे. हा काळ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने निवडला गेला आहे.…
अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
जळगाव, दि. १८ (जिमाका): मुक्ताईनगर तालुक्यातील, कुऱ्हा काकोडा, जुना बोरखेडा, राजुर, जोधनखेडा, चिंचखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई…
शाही दसरा कोल्हापूरचा : गौरव परंपरेचा – महासंवाद
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव आहे, ज्याला यावर्षी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळालेल्या या उत्सवाला पर्यटन आणि सांस्कृतिक…
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
पुणे, दि.१८: गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.या बरोबर परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची…
जिल्हा युवा पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १८ : राष्ट्र व राज्याच्या निर्मितीत युवकांची महत्वाची भूमिका असून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार योजना राबविण्यात येते. इच्छुकांनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत…