• Sat. Jul 11th, 2026

    नवीन बातम्या

    • Home
    • अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार जपला; अनंतराव थोपटे कालवश; पुणे जिल्ह्यावर शोककळा

    अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार जपला; अनंतराव थोपटे कालवश; पुणे जिल्ह्यावर शोककळा

    Anantrao Thopate: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे:…

    MLC Election : अभयसिंह जगताप यांचा सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतला राड्याचा उल्लेख, विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट

    सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच राडा झालेला बघायला मिळाला होता. याच राड्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

    Central Railway : मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक, 6 जूनला अनेक गाड्या रद्द, अनेकांचे वेळापत्रक बदलले

    आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने पॅनल काढण्यासाठी येत्या शनिवार-रविवारी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर…

    राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ४ : ई-शासन उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २९ व्या ‘राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय यश संपादन…

    विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई,दि. ४ : विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न आणि तंत्रज्ञानसज्ज मानव संसाधनाची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या नवतंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने…

    नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात…

    मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    नंदुरबार, दिनांक ४ जून २०२६ (जिमाका): नंदुरबार जिल्ह्यातील गरीब व आदिवासी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाचे…

    पाणी टंचाईनिवारनार्थ उपाययोजनांना प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

    मुंबई,दि. ४: यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. १५ ऑगस्ट पर्यंतच्या पाणी वितरणाचे चोख नियोजन करावे तसेच, राज्यातील एकही पात्र शेतकरी…

    MLC Election : जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी, भाजपचं टेन्शन वाढणार, चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार?

    विधान परिषदेच्या निवडणुकीचा माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने…

    दिव्यांग संस्थांना मोठा दिलासा; ५८ संस्थांना त्रुटी पूर्ततेची संधी – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत विशेष शाळा आणि पुनर्वसन संस्थांना शासनाने मोठा दिलासा दिला असून विविध अनुदान योजनांअंतर्गत अपात्र ठरलेल्या संस्थांना त्रुटी पूर्ततेची अंतिम संधी देण्यात आली…

    You missed