• Sat. Mar 14th, 2026

    west maharashtra

    • Home
    • कोकणवासियांना खुशखबर, पश्चिम महाराष्ट्रात आता जलद पोहोचा, अंबा घाटामध्ये खास सोय होणार

    कोकणवासियांना खुशखबर, पश्चिम महाराष्ट्रात आता जलद पोहोचा, अंबा घाटामध्ये खास सोय होणार

    Ratnagiri News : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरु असतानाच, अंबा घाटाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत अंबा घाट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी : कोकण ते पश्चिम…

    पश्चिम महाराष्ट्रात पाणी टंचाईचं संकट, पुणे विभागात १९९ टँकर, साताऱ्यात सर्वाधिक गावं कोरडी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने पश्चिम महाराष्ट्रातील १७४ गावांसह ११०८ वाड्यावस्त्यांमधील सुमारे साडेतीन लाख नागरिकांना पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी त्यांना पायपीट करण्याची वेळ येत असल्याने १९९…

    पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट ढासळतोय; वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास

    सिंधुदुर्ग : तळकोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे चार घाट मार्ग आहेत. त्यातील सुरक्षित घाट म्हणून करूळ घाटाकडे पाहिला जाते. त्यामुळे या घाटातून मोठी वाहतूक सुरू असते. तसेच कोल्हापूर जिल्हयाला जोडणारा राष्ट्रीय…

    You missed