• Sun. Sep 22nd, 2024

water crisis news

  • Home
  • सातारकरांची तहान भागणार? उरमोडी धरणात २० टक्केच पाणीसाठा, तर इतर धरणांनी गाठला तळ

सातारकरांची तहान भागणार? उरमोडी धरणात २० टक्केच पाणीसाठा, तर इतर धरणांनी गाठला तळ

म. टा. वृत्तसेवा, सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी म्हटले जाणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असूनही यंदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोयनेतील पाणीसाठा ५३ टीएमसी असा समाधानकारक असला, तरी इतर धरणांनी तळ…

Sambhaji Nagar : वादळीवाऱ्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित; पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १३ तास बंद

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळीवाऱ्याच्या फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १३ तास बंद पडली,…

You missed