सातारकरांची तहान भागणार? उरमोडी धरणात २० टक्केच पाणीसाठा, तर इतर धरणांनी गाठला तळ
म. टा. वृत्तसेवा, सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी म्हटले जाणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असूनही यंदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोयनेतील पाणीसाठा ५३ टीएमसी असा समाधानकारक असला, तरी इतर धरणांनी तळ…
Sambhaji Nagar : वादळीवाऱ्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित; पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १३ तास बंद
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळीवाऱ्याच्या फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १३ तास बंद पडली,…