पालकमंत्री गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्त महिलेला अश्रू अनावर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2025, 3:31 pm जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या….नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाहणी केली.यावेळी संपूर्ण केळीची बाग जमीन दोस्त होऊन नुकसान झालेल्या…
पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवा, शेतकऱ्याला लगोलग मदत जाहीर करा : नाना पटोले
मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता…
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, अवकाळीने ४७ हजार हेक्टर बाधित, पिके जमीनदोस्त-नुकसान वाढले
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ४७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. वेचणीला आलेला कापूस काळवंडण्याची…