• Sun. Jun 14th, 2026

    thunder storm

    • Home
    • Dharashiv : हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, आंबा बागेच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल

    Dharashiv : हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, आंबा बागेच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Apr 2026, 1:52 pm Follow धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. तुळजापूर, कळंब तालुक्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे…

    वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेतला, तोच पलटला; जळगावात दोन मजुरांचा दबून मृत्यू…

    जळगाव:जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. अशाच वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन कामगार मजुरी जागीच ठार…

    You missed