बेकायदेशीर सुरु असलेले कारखाने कायदा हातात घेऊन बंद पाडू, राजू शेट्टीचं सरकारला आवाहन!
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बैठकसाखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे नियोजन पण काही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे राजू शेट्टींची नाराजी या बैठकीनंतर राजू शेट्टींची आक्रमक…
ऊसदर आंदोलनावर तोडगा नाहीच, तिसरी बैठकही निष्फळ; राजू शेट्टींनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली
कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनावर तोडगा निघेल असे वाटत असतानाच आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील तिसरी बैठक देखील निष्फळ ठरले…